Tuesday 24 June 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
मंत्र विज्ञान भाग ४
ध्वनी (नाद) हा मंत्राचा पाया असल्यामुळे त्यातून अद्भुत ऊर्जा निर्माण होते.ज्याप्रमाणे मंत्र व स्तोत्राचे उच्चारण सतत चालू ठेवल्याने ध्वनी ऊर्जा ही विद्युत ऊर्जेत (Electrical energy) किंवा कंपनात बदलते.ह्यामध्ये मन्त्र म्हणताना भावनांचा सहभाग असेल तर त्याचा परिणाम जास्त प्रमाणात होतो.
ध्वनी कम्पन ऊर्जा : ( Power Sound Vibration): ग्रैहम आणि नेल या डॉन शास्त्रज्ञानी ऑस्ट्रेलिया मधील मेलबोर्न येथे ध्वनी कम्पन वरील ऊर्जेवर एक प्रयोग करून दाखविला.त्यामध्ये त्यानी एका कारवर प्रयोग केला. त्यानी कार समोर 'स्टार्ट' म्हणताच ती सुरु झाली आणि हॉल्ट म्हणताच बंद झाली. सर्वाना आश्चर्य आणि जादू वाटली. परंतु यामागे ध्वनी कंपनाच्या ऊर्जेचे विज्ञान आहे.
ग्रॅहमच्या हातात ट्रान्समीटर (Remote) होता. त्या रिमोटमध्ये शब्दांच्या आवाजाची (verbal Sound) वारंवारता ही विद्युत उर्जेत (Electrical Power)
बदलण्याची क्रिया होते. ही विद्युत शक्ति कारच्या कंट्रोल युनिटला पोहोचली जाते जी कारच्या डॅशबोर्डमधे असते. दुसरे युनिट कारमध्ये "Car Radio" चे असते. रिमोट मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग, कारच्या कन्ट्रोल युनिटकडे पाठविल्याने कार स्टार्ट होते. व हॉल्ट म्हंटल्याने बंद होते. ह्या शब्दांच्या ध्वनी लहरी कारच्या कन्ट्रोल युनिटशी मैच होतात.
मंत्र ध्वनि हा Ultra Sonic Sound ॐकार वर आधारित आहे. जो आपण पाहू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही. त्यामुळे आता पर्यंत त्याचे वैज्ञानिक विश्लेषण किंवा मिमांसा होऊ शकली नाही, परंतु योग्य पध्दतीने त्याचे उच्चारण आवाजासहित झाल्यास चमत्कार किंवा आश्चर्य घडू शकते.
मंत्र हा शब्दांचा समुह असून तो एकाग्रतेने पवित्र व उदात्त भावनेने उच्चारल्याने त्याचे सकारात्मक परिणाम मंत्र उच्चारणाऱ्याच्या स्थुल व सूक्ष्म देहावर होतात. प्रत्येक
मंत्र हा एखाद्या देवतेशी संबंधीत असतो.
ओम् हा सर्वात पहिला मंत्र असून अनेक धर्मात यास मान्यता आहे. ओम् ही एक वैश्विक शक्ति असून त्यामध्ये सर्व ध्वनी समावलेले आहेत, ओम् चा आध्यात्मिक प्रभाव (Spiritual Efficacy) हा कानांनी ऐकता येत नाही तर तो हृदयाने समजला जातो. ओम ची वारंवारता ७.८३ Hz असते जी आपण कानाने ऐकू शकत नाही. मानवाचा DNA हा २ धाग्यांनी (Strand) जोडलेला असतो व तो २० पेक्षा कमी वारंवारतेचा आवाज ऐकू शकत नाही. पक्षी, कुत्रा व इतर प्राणी २० Hz पेक्षा कमी वारंवारतेचा आवाज ऐकू शकतात.
कांही धर्मा मधे ओम् चा अवलंब आमेन, ओमकार, ओंकार व शालोम असा केला जातो. परंतु या सर्वाचा परिणाम ओम् सारखा दिसत नाही. ओम् च्या उच्चाराने मेंदूमध्ये नायट्रीक ऑक्साईड (Nitric Oxide) तयार होते तसे आमेन, ओमकार, ओंकार व शालोन ने होत नाही तर फक्त ध्वनीच ऐकण्यास येतो.
मंत्रापेक्षा बीज मंत्राचा परिणाम जास्त होतो. बीज मंत्राची जसे ओम् (Om)7.83 Hz, गम् (Gam)-14Hz, ल्हीम (Hleem) 20 Hz, र्हीम (Hreem) 26
Hz, क्लीम (Kleem) 33Hz, क्रौन (Krown) 39 Hz, श्रीम (Shreem) 45Hz, हे वैश्विक ध्वनी (Cosmic Sound) १२ धाग्यांच्या DNA ने ऐकू शकतो. पौराणिक
काळात महर्षि ऋषी अध्यात्मिक समाधीच्या स्थितीत संवेदनाचा विस्तार करुन हे वैश्वीक ध्वनी ऐकत असत. मानवी मेंदू असे ध्वनी ऐकू शकत नाही. परंतु या आवाजांचे
मेंदूमधील कंपन ई.ई.जी. वर नोंद करता येतात.
काही मंत्रांचा (स्वरांचा) परिणाम ठराविक चक्रांवर होतो. जसे मुलाधार (Lam), स्वाधिष्ठान (vam), मणिपूर (Ram), अनाहत (Yam), विशुध्दी (Ham), आज्ञा
(om), शांत (No Sound), सहस्त्रार.(शांत No Sound)
नैसर्गिकरित्या शरिरात नायट्रीक ऑक्साईड तयार होण्याचे लाभ : अनुस्वार युक्त नाकातून घुमणारा ' म ' च्या (Nasal Sound mmmm) आवाजामुळे शरिरात नायट्रीक ऑक्साईडची (Nitric Oxide) वाढ होते. प्रत्येक बीज मंत्रामधे प्रत्येक अक्षरावर अनुस्वार असतो. त्यामुळेच मंत्रापेक्षा बीज मंत्र जास्त प्रभावशाली असतात. ही वस्तुस्थिती भारतीय ऋषीमुनींना ७००० वर्षापूर्वी माहित होती. पूर्वीच्या काळी नादस्वरम (शहनाई) ही प्रत्येक उत्सवात, कार्यात वाजवली जायची, ज्यांच्यामधून अनुस्वार युक्त नाकातून आलेला आवाज येतो.
बीजमंत्रामुळे शरिरात नायट्रीक ऑक्साईड मध्ये वाढ होते. ह्या रसायनामुळे शरिरातील ५० ट्रिलीयन पेशी एकमेकांना संवेदने मार्फत जोडतात व संपूर्ण शरिरात
संवेदना पसरते.
मधुमेहाच्या व्यक्तींमध्ये मधुमेह नसलेल्या व्यक्तिपेक्षा नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मधुमेह अती वाढल्यास संवेदना (Diabetic Neuropathy) वाहून नेण्याची क्षमता कमी होते.
झाडाची पाने, फुले, खोड़ तोडून बाजुला ठेवले व त्यांना नायट्रीक ऑक्साईडचा पुरवठा केला तर ते जास्त दिवस टिकून राहतात.
नायट्रोग्लिसरीन (Nitroglycenne) अमाईल नायट्राईटचा (Amy/ Nitrite) यांचे परिणाम रक्तवाहिन्यांचे प्रसरण (vasodilation) होण्यासाठी होतो. कारण शरिरात
त्याच्यापासून नायट्रीक ऑक्साईड तयार होते. त्यामुळे नायट्रोग्लिसरीन व अमाईल नायट्राईटच्या गोळ्या हृदय विकाराच्या वेदनेत (Angina Pectoris) देतात.
रक्तामध्ये नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण योग्य प्रमाणांत राहिल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो. म्हणून ओम् सच्चाराने शरिरात नायट्रीक ऑक्साईडची वाढ झाल्याने रक्तदाब नियंत्रित होतो.
आयुष्यात वयाच्या २७ ते ४२ वर्षापर्यंत नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण सर्वोच्य असते. त्यानंतर हळूहळू कमी होत जाते.
Sharadyogvigyan.blogspot.com
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
मंत्र विज्ञान भाग ४
ध्वनी (नाद) हा मंत्राचा पाया असल्यामुळे त्यातून अद्भुत ऊर्जा निर्माण होते.ज्याप्रमाणे मंत्र व स्तोत्राचे उच्चारण सतत चालू ठेवल्याने ध्वनी ऊर्जा ही विद्युत ऊर्जेत (Electrical energy) किंवा कंपनात बदलते.ह्यामध्ये मन्त्र म्हणताना भावनांचा सहभाग असेल तर त्याचा परिणाम जास्त प्रमाणात होतो.
ध्वनी कम्पन ऊर्जा : ( Power Sound Vibration): ग्रैहम आणि नेल या डॉन शास्त्रज्ञानी ऑस्ट्रेलिया मधील मेलबोर्न येथे ध्वनी कम्पन वरील ऊर्जेवर एक प्रयोग करून दाखविला.त्यामध्ये त्यानी एका कारवर प्रयोग केला. त्यानी कार समोर 'स्टार्ट' म्हणताच ती सुरु झाली आणि हॉल्ट म्हणताच बंद झाली. सर्वाना आश्चर्य आणि जादू वाटली. परंतु यामागे ध्वनी कंपनाच्या ऊर्जेचे विज्ञान आहे.
ग्रॅहमच्या हातात ट्रान्समीटर (Remote) होता. त्या रिमोटमध्ये शब्दांच्या आवाजाची (verbal Sound) वारंवारता ही विद्युत उर्जेत (Electrical Power)
बदलण्याची क्रिया होते. ही विद्युत शक्ति कारच्या कंट्रोल युनिटला पोहोचली जाते जी कारच्या डॅशबोर्डमधे असते. दुसरे युनिट कारमध्ये "Car Radio" चे असते. रिमोट मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग, कारच्या कन्ट्रोल युनिटकडे पाठविल्याने कार स्टार्ट होते. व हॉल्ट म्हंटल्याने बंद होते. ह्या शब्दांच्या ध्वनी लहरी कारच्या कन्ट्रोल युनिटशी मैच होतात.
मंत्र ध्वनि हा Ultra Sonic Sound ॐकार वर आधारित आहे. जो आपण पाहू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही. त्यामुळे आता पर्यंत त्याचे वैज्ञानिक विश्लेषण किंवा मिमांसा होऊ शकली नाही, परंतु योग्य पध्दतीने त्याचे उच्चारण आवाजासहित झाल्यास चमत्कार किंवा आश्चर्य घडू शकते.
मंत्र हा शब्दांचा समुह असून तो एकाग्रतेने पवित्र व उदात्त भावनेने उच्चारल्याने त्याचे सकारात्मक परिणाम मंत्र उच्चारणाऱ्याच्या स्थुल व सूक्ष्म देहावर होतात. प्रत्येक
मंत्र हा एखाद्या देवतेशी संबंधीत असतो.
ओम् हा सर्वात पहिला मंत्र असून अनेक धर्मात यास मान्यता आहे. ओम् ही एक वैश्विक शक्ति असून त्यामध्ये सर्व ध्वनी समावलेले आहेत, ओम् चा आध्यात्मिक प्रभाव (Spiritual Efficacy) हा कानांनी ऐकता येत नाही तर तो हृदयाने समजला जातो. ओम ची वारंवारता ७.८३ Hz असते जी आपण कानाने ऐकू शकत नाही. मानवाचा DNA हा २ धाग्यांनी (Strand) जोडलेला असतो व तो २० पेक्षा कमी वारंवारतेचा आवाज ऐकू शकत नाही. पक्षी, कुत्रा व इतर प्राणी २० Hz पेक्षा कमी वारंवारतेचा आवाज ऐकू शकतात.
कांही धर्मा मधे ओम् चा अवलंब आमेन, ओमकार, ओंकार व शालोम असा केला जातो. परंतु या सर्वाचा परिणाम ओम् सारखा दिसत नाही. ओम् च्या उच्चाराने मेंदूमध्ये नायट्रीक ऑक्साईड (Nitric Oxide) तयार होते तसे आमेन, ओमकार, ओंकार व शालोन ने होत नाही तर फक्त ध्वनीच ऐकण्यास येतो.
मंत्रापेक्षा बीज मंत्राचा परिणाम जास्त होतो. बीज मंत्राची जसे ओम् (Om)7.83 Hz, गम् (Gam)-14Hz, ल्हीम (Hleem) 20 Hz, र्हीम (Hreem) 26
Hz, क्लीम (Kleem) 33Hz, क्रौन (Krown) 39 Hz, श्रीम (Shreem) 45Hz, हे वैश्विक ध्वनी (Cosmic Sound) १२ धाग्यांच्या DNA ने ऐकू शकतो. पौराणिक
काळात महर्षि ऋषी अध्यात्मिक समाधीच्या स्थितीत संवेदनाचा विस्तार करुन हे वैश्वीक ध्वनी ऐकत असत. मानवी मेंदू असे ध्वनी ऐकू शकत नाही. परंतु या आवाजांचे
मेंदूमधील कंपन ई.ई.जी. वर नोंद करता येतात.
काही मंत्रांचा (स्वरांचा) परिणाम ठराविक चक्रांवर होतो. जसे मुलाधार (Lam), स्वाधिष्ठान (vam), मणिपूर (Ram), अनाहत (Yam), विशुध्दी (Ham), आज्ञा
(om), शांत (No Sound), सहस्त्रार.(शांत No Sound)
नैसर्गिकरित्या शरिरात नायट्रीक ऑक्साईड तयार होण्याचे लाभ : अनुस्वार युक्त नाकातून घुमणारा ' म ' च्या (Nasal Sound mmmm) आवाजामुळे शरिरात नायट्रीक ऑक्साईडची (Nitric Oxide) वाढ होते. प्रत्येक बीज मंत्रामधे प्रत्येक अक्षरावर अनुस्वार असतो. त्यामुळेच मंत्रापेक्षा बीज मंत्र जास्त प्रभावशाली असतात. ही वस्तुस्थिती भारतीय ऋषीमुनींना ७००० वर्षापूर्वी माहित होती. पूर्वीच्या काळी नादस्वरम (शहनाई) ही प्रत्येक उत्सवात, कार्यात वाजवली जायची, ज्यांच्यामधून अनुस्वार युक्त नाकातून आलेला आवाज येतो.
बीजमंत्रामुळे शरिरात नायट्रीक ऑक्साईड मध्ये वाढ होते. ह्या रसायनामुळे शरिरातील ५० ट्रिलीयन पेशी एकमेकांना संवेदने मार्फत जोडतात व संपूर्ण शरिरात
संवेदना पसरते.
मधुमेहाच्या व्यक्तींमध्ये मधुमेह नसलेल्या व्यक्तिपेक्षा नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मधुमेह अती वाढल्यास संवेदना (Diabetic Neuropathy) वाहून नेण्याची क्षमता कमी होते.
झाडाची पाने, फुले, खोड़ तोडून बाजुला ठेवले व त्यांना नायट्रीक ऑक्साईडचा पुरवठा केला तर ते जास्त दिवस टिकून राहतात.
नायट्रोग्लिसरीन (Nitroglycenne) अमाईल नायट्राईटचा (Amy/ Nitrite) यांचे परिणाम रक्तवाहिन्यांचे प्रसरण (vasodilation) होण्यासाठी होतो. कारण शरिरात
त्याच्यापासून नायट्रीक ऑक्साईड तयार होते. त्यामुळे नायट्रोग्लिसरीन व अमाईल नायट्राईटच्या गोळ्या हृदय विकाराच्या वेदनेत (Angina Pectoris) देतात.
रक्तामध्ये नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण योग्य प्रमाणांत राहिल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो. म्हणून ओम् सच्चाराने शरिरात नायट्रीक ऑक्साईडची वाढ झाल्याने रक्तदाब नियंत्रित होतो.
आयुष्यात वयाच्या २७ ते ४२ वर्षापर्यंत नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण सर्वोच्य असते. त्यानंतर हळूहळू कमी होत जाते.
Sharadyogvigyan.blogspot.com
No comments:
Post a Comment